Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » संस्कारामुळे आयुष्याचा प्रवास सुखकर होतो- भूषण स्वामी
    Jalna District

    संस्कारामुळे आयुष्याचा प्रवास सुखकर होतो- भूषण स्वामी

    EdTvBy EdTvMay 25, 2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- मानवाच्या जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालपणातच हे संस्कार होणे गरजेचे आहे. ज्या मानवावर संस्कार घडतात त्याच्या आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. असे प्रतिपादन समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी जालन्यात केले .ब्राह्मण समाजाच्या वतीने दि.24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या चाळीस बटूंच्या सामूहिक उपनयन संस्कारात बटूंना आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अनंत महाराज देशपांडे जाफराबादकर, नाना महाराज पोखरीकर, रवी महाराज जहागीरदार यांची उपस्थिती होती.

    शहरातील पाठक मंगल कार्यालयात आयोजित या उपनयन संस्कार सोहळ्याला ाजकीय पुढार्‍यांनी देखील हजेरी लावली. उपनय संस्कारापूर्वी बटूंची चार बग्यांमध्ये बसून शहरात मिरवणूकही काढण्यात आली होती. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक परत आल्यानंतर वेळेवर हा उपनयन संस्कार सोहळा पार पडला. दरम्यान पुढे बोलताना भूषण स्वामी म्हणाले की, मानवी जीवनाचे मूल्य हे संस्कारावर अवलंबून आहे. अनेकांना हे संस्कार म्हणजे शुल्लक गोष्टी वाटतात परंतु त्याचे मूल्य फार मोठे आहे. संस्कारामुळे परिवर्तन होते आणि त्याचमुळे जीवनाची वाट सुखकर होते.

    गेल्या दोन महिन्यांपासून या समितीचे पदाधिकारी हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी झटत होते. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपा नेते भास्कर दानवे ,सिद्धिविनायक मुळे, आदींची उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष संतोष दाणी, कार्याध्यक्ष किरण मुळे, सचिव पवन देशमुख उपाध्यक्ष सुरेंद्र न्यायाधीश भगवान पुराणीक यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याचे पौरोहित्य नागेश महाराज पाथरूडकर यांनी केले.

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    उपनयन संस्कार ब्राह्मण समाज भूषण स्वामी मौंज समर्थ रामदास
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी उर्वरित आरोपींना अटक करा ;पोलीस अधीक्षकांकडे मागणी
    Next Article आरोपी व फिर्यादीचे साटे-लोटे !फिर्यादी पडला पोलिसाला भारी!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,133 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025989 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.