वयाच्या तिसऱ्या वर्षी शर्करातुला कधी पहिली का?

जालना- वय अवघ्या तीन वर्षाचं !मात्र जे इतरांना सत्तरी, शंभरीतही मिळत नाही ते अवघ्या तीन वर्षात या कुमारी अन्वीला मिळाला आहे. चक्क तिची शर्करा तुला झाली आहे कोण आहे ही अन्वी.
श्री. व सौ. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची सुकन्या. सौ .अश्विनी पांचाळ यांची आज एमबीएची परीक्षा असल्यामुळे अन्वीला सांभाळण्याची जबाबदारी ही निश्चितच डॉ. पांचाळ यांच्यावर आली आणि आज एका खाजगी कार्यक्रमाला देखील त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचे होते. अर्थात तो कार्यक्रम देखील पारिवारिक असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी अन्वीला आवर्जून सोबत आणले आणि योगायोग पाहाणा ज्या क्षणाची माणूस आयुष्यभर वाट पाहतो तो क्षण काय असतो त्याचा अनुभव जरी अन्वीला घेता आला नाही, तरी अवघ्या तीनच वर्षात तिची शर्करा तुला झाल्याचं भाग्यअन्वीला मिळाला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172