सातवीला डोक्यात घुसलेले भूत शांत बसू देईना!आधी सोडले जालना आता…

जालना- “सातवी मध्ये जालन्यातील सीबीएससी पॅटर्नच्या शाळेत शिकत असताना घरातील इतर भावांचा सुरू असलेला अभ्यासक्रम पाहून यूपीएससीचे भूत डोक्यात घुसले . आज ते डोके वर काढू लागले आहे. जालन्यात दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे सीबीएससी पॅटर्न चे कॉलेज जालन्यात नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे दहावी आणि बारावी करावी लागली आणि आता यूपीएससीच्या तयारीसाठी आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरही सोडायचं आहे. भविष्यात राजकारणाला समांतर असलेल्या भारतीय प्रशासन सेवेत जावून चांगलं काम करायचं आहे. “हे सांगत आहे तनिष्का राधा ओमप्रकाश चितळकर.पाहूया तनिष्का आणखी काय सांगते ते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172