shradhasthan
-
लक्ष्मीनिवास मधेच लक्ष्मीची चणचण,बालाजी मंदिराची व्यथाshradhasthan
जालना- हिंदू धर्मामध्ये पैशाला लक्ष्मी समजतात आणि म्हणूनच दिवाळीला एका विशेष दिवशी या पैशाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात. विष्णूची पत्नी…
Read More » -
गंगाजळी संपली; मंदिरे उघडली नाही तर……shradhasthan
जालना-ज्या मंदिरांना शाश्वत उत्पन्न नाही अशा मंदिरांचे तर हाल होतच आहेत परंतु शाश्वत उत्पन्न असलेल्या मंदिरांच्या देखील आता अडचणींमध्ये…
Read More » -
शिव-शक्ती च्या दर्शनासाठी भक्त व्याकुळ; मात्र प्रवेश द्वार बंद; पुजारीही त्रस्तshradhasthan
जालना- सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीच जालना राजुर रस्त्यावर जालन्या पासून दोन किलोमीटर अंतरावर ढवळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तीस वर्षांपूर्वी या मंदिर…
Read More » -
जमापुंजीवर सुरू आहेत जगदंबा देवस्थानात विकासाची कामेshradhasthan
जालना –विकासाची जिद्द असेल तर कोरोनावरही मात करता येऊ शकते याचं ताजं उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील वाघरुळ येथे असलेलं जगदंबा…
Read More » -
चंदनाच्या भुशापासून तयार केली होती महाकाली माताshradhasthan
जालना -शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मोदीखाना भागात महाकाली देवीचे मंदिर आहे. दीडशे वर्षांपूर्वी आयर समाजाने चंदनाच्या भुसावर कपड्याचा लेप देऊन ही…
Read More » -
सरकार कडून मदतीची अपेक्षा नाही मात्र मंदिरे उघडावीतshradhasthan
जालना-मंदिर सोडून बाकी सर्व घटकांवर सरकारचे लक्ष्य आहे. सरकार कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतू मंदिरे लवकर उघडली पाहिजेत. जेणेकरून…
Read More » -
…या बुद्ध विहार वर झाला नाही कोरोनाचा परिणामshradhasthan
जालना- गेल्या 18 महिन्यांपासून प्रत्येक घटकांवर कोरोनाचा काहीना काही परिणाम करणाऱ्या या महामारीचा काहीच परिणाम नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहारावर…
Read More » -
पुजाऱ्यासोबत वाद नको म्हणून भाविकांच्या हातांनीच आरतीshradhasthan
जालना- शासनाने आदेश दिल्यामुळे बंद असणारी मंदिरे आणि भाविकांची संपत जाणारी सहनशीलता या दोन्ही प्रकारामुळे पुजारी अडचणीत येत आहेत.…
Read More » -
श्रद्धास्थाने लवकर उघडली तर कोरोना लवकर जाईलshradhasthan
जालना- गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे श्रद्धास्थानांचे दिवाळे निघाले आहे. देखभाल दुरुस्तीचा आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही काढणे अवघड झाले आहे.…
Read More » -
आनंदी स्वामींची यात्रा न झाल्यामुळे बारवर समाजाचे दोन वर्षाचे उत्पन्न बुडालेshradhasthan
जालना -गेल्या दोन वर्षांपासून आनंदी स्वामी महाराजांची आषाढी एकादशी ची यात्रा न भरल्यामुळे बरवार(सुतार) समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.…
Read More » -
कोरोनामुळे रखडले बालाजी मंदिराच्या प्रसादाला याचे बांधकामshradhasthan
जालना- नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न असल्याशिवाय विकास होत नाही आणि संस्थाही टिकत नाही हे लक्षात आल्यामुळे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा निजामाने…
Read More » -
शेवटी डॉक्टर देखील देवावरच विश्वास ठेवतात ना!shradhasthan
जालना -रुग्णांवर उपचार करून हतबल झाल्यानंतर डॉक्टर देखील शेवटच्या क्षणी देवावर विश्वास ठेवा असेच सांगतात. म्हणजेच तेदेखील देवावर विश्वास ठेवतात.…
Read More » -
संस्कार केंद्र बंद असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली- महंत प्रीतमगिरी महाराजshradhasthan
जालना-धर्म संस्थाच बंद केल्या मग असे प्रकोप तर येतच राहणार! अठरा महिन्यांमध्ये संस्कार करण्याची ठिकाणे सरकारने बंद केल्यामुळे तरुण पिढी…
Read More » -
श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शंभू सावरगावshradhasthan
जालना .श्रीराम जेंव्हा वनवासाला निघाले तेंव्हा जालना तालुक्यातील डोंगररांगांमध्ये असलेल्या सेवली -नेर या भागातून ते जात होते. आणि त्रेतायुगात म्हणजे…
Read More » -
Covid-19 मुळे नवग्रह मंदिराचे फिरले ग्रहshradhasthan
जालना -शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर नवग्रह मंदिर आहे .नवीन जालन्यातून जुना जालन्यात प्रवेश करत असताना फुलाच्या बाजुलाच नवग्रह मंदिराची…
Read More » -
… तर मग युरोप सारख्या राष्ट्रांमध्ये कोरोना चे थैमान का?shradhasthan
जालना-…तर मग युरोप सारख्या आणि अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रांमध्ये कोरोनाचे थैमान का? या प्रश्नाचे उत्तर भारतात मंदिराची गरज काय असा प्रश्न…
Read More » -
पुजारी सोडून गेले, गोशाळेवरही परिणाम ;श्रीराम मंदिराची परिस्थितीshradhasthan
जालना -जुन्या जालन्यातील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान मधील भाविकांची संख्या घटली आहे, आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम संस्थांनमध्ये सुरू…
Read More » -
बुधवारच्या गणपतीचे मंदिर बंद ; उपवधुंमध्ये नाराजीshradhasthan
जालना -हिंदू संस्कृती मध्ये देव-देवतांना सर्वात पहिले स्थान आहे. कुठलेही संकट आले की सामान्य माणूस शरण जातो मी देवाला…
Read More » -
भाविकांकडे मागावे लागत आहे दान; मंमादेवी मंदिराची परिस्थितीshradhasthan
जालना- कुंडलिका नदीच्या काठावर काचांच्या तुकड्यात रेखीव काम केलेलं मराठवाड्यातील एकमेव मंदिर असलेल्या मंमादेवी संस्थानवर पहिल्यांदाच भाविकांकडे मदत वागण्याची वेळ…
Read More » -
पंचमुखी सदासुखी म्हणणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी तळमळshradhasthan
जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत. ‘पंचमुखी सदासुखी’ याचा…
Read More »