Browsing: shradhasthan

जालना- हिंदू धर्मामध्ये पैशाला लक्ष्मी समजतात आणि म्हणूनच दिवाळीला एका विशेष दिवशी या पैशाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात. विष्णूची पत्नी म्हणूनही लक्ष्मीला मान आहे. त्याच सोबत…

जालना-ज्या मंदिरांना शाश्वत उत्पन्न नाही अशा मंदिरांचे तर हाल होतच आहेत परंतु शाश्वत उत्पन्न असलेल्या मंदिरांच्या देखील आता अडचणींमध्ये वाढ होत आहे.  जर मंदिरे उघडले…

जालना- सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीच जालना राजुर रस्त्यावर जालन्या पासून दोन किलोमीटर अंतरावर ढवळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तीस वर्षांपूर्वी या मंदिर परिसरात निवासी वस्ती होण्यास सुरुवात झाली…

जालना -विकासाची जिद्द असेल तर कोरोनावरही मात करता येऊ शकते याचं ताजं उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील वाघरुळ येथे असलेलं जगदंबा देवीचे संस्थान . https://youtu.be/LcePmV_Y-nY गेल्या आठरा…

जालना -शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मोदीखाना भागात महाकाली देवीचे मंदिर आहे. दीडशे वर्षांपूर्वी आयर समाजाने चंदनाच्या भुसावर कपड्याचा लेप देऊन ही मूर्ती स्थापन केली होती परंतु कपडा…

जालना-मंदिर सोडून बाकी सर्व घटकांवर सरकारचे लक्ष्य आहे. सरकार कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतू मंदिरे लवकर उघडली पाहिजेत. जेणेकरून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या इतर गरजूंचा व्यवसाय…

जालना- गेल्या 18 महिन्यांपासून प्रत्येक घटकांवर कोरोनाचा काहीना काही परिणाम करणाऱ्या या महामारीचा काहीच परिणाम नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहारावर झाला नाही . https://youtu.be/D2KyojmESGk त्या…

जालना- शासनाने आदेश दिल्यामुळे बंद असणारी मंदिरे आणि भाविकांची संपत जाणारी सहनशीलता या दोन्ही प्रकारामुळे पुजारी अडचणीत येत आहेत. https://youtu.be/lwkpDuKgom4 भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये वाद…

जालना- गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे श्रद्धास्थानांचे दिवाळे निघाले आहे. https://youtu.be/cQAIST8uvnk देखभाल दुरुस्तीचा आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही काढणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने ही…

जालना -गेल्या दोन वर्षांपासून आनंदी स्वामी महाराजांची आषाढी एकादशी ची यात्रा न भरल्यामुळे बरवार(सुतार) समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्री आनंदी स्वामी महाराजांची…

जालना- नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न असल्याशिवाय विकास होत नाही आणि संस्थाही टिकत नाही हे लक्षात आल्यामुळे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा निजामाने येथील कचेरी रोडवर असलेल्या बालाजी मंदिराची…

जालना -रुग्णांवर उपचार करून हतबल झाल्यानंतर डॉक्टर देखील शेवटच्या क्षणी देवावर विश्वास ठेवा असेच सांगतात. म्हणजेच तेदेखील देवावर विश्वास ठेवतात. मग आपण का नाही? असा प्रश्न…

जालना-धर्म संस्थाच बंद केल्या मग असे प्रकोप तर येतच राहणार! अठरा महिन्यांमध्ये संस्कार करण्याची ठिकाणे सरकारने बंद केल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आणि covid-19 चे प्रमाण…

जालना .श्रीराम जेंव्हा वनवासाला निघाले तेंव्हा जालना तालुक्यातील डोंगररांगांमध्ये असलेल्या सेवली -नेर या भागातून ते जात होते. आणि  त्रेतायुगात म्हणजे सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ते काही…

जालना -शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर नवग्रह मंदिर आहे .नवीन जालन्यातून जुना जालन्यात प्रवेश करत असताना फुलाच्या बाजुलाच नवग्रह मंदिराची कमान आहे. https://youtu.be/Bg_P-W8j7Lc खरेतर सर्वांनाच ही…

जालना-…तर मग युरोप सारख्या आणि अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रांमध्ये कोरोनाचे थैमान का? या प्रश्नाचे उत्तर भारतात मंदिराची गरज काय असा प्रश्न विचारणाऱ्यांनी करावा आणि आत्मपरीक्षण करावे ,असा…

जालना -जुन्या जालन्यातील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान मधील भाविकांची संख्या घटली आहे, आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम संस्थांनमध्ये सुरू असलेली गोशाळा आणि कर्मचाऱ्यांवर झाला आहे.…

जालना -हिंदू संस्कृती मध्ये देव-देवतांना सर्वात पहिले स्थान आहे. कुठलेही संकट आले की सामान्य माणूस शरण जातो मी देवाला ,आणि शरण आलेल्या व्यक्तीला त्याचे काम…

जालना- कुंडलिका नदीच्या काठावर काचांच्या तुकड्यात रेखीव काम केलेलं मराठवाड्यातील एकमेव मंदिर असलेल्या मंमादेवी संस्थानवर पहिल्यांदाच भाविकांकडे मदत वागण्याची वेळ आली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून सुरू…

जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत.  ‘पंचमुखी सदासुखी’ याचा अनुभव  भक्तांना  नेहमीच येतो . https://youtu.be/3ucdEpZnXFk…