Jalna Districtजालना जिल्हा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वेचा सुरक्षा बलाचा आनंदोत्सव

जालना- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने रेल्वे सुरक्षा बलाची मोटार सायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त नांदेड विभागाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आहे.एक जुलै रोजी नांदेड येथून सुरुवात झालेली ही रॅली परभणी, सेलू ,परतूर ,करून आज जालना येथे आली. उद्या सोमवार दिनांक औरंगाबाद येथे ही रॅली जाऊन येथे विसर्जित होणार आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com