Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » संस्कार केंद्र बंद असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली- महंत प्रीतमगिरी महाराजshradhasthan
    shradhasthan

    संस्कार केंद्र बंद असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली- महंत प्रीतमगिरी महाराजshradhasthan

    edtvBy edtvAugust 17, 2021Updated:October 2, 2021No Comments2 Mins Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-धर्म संस्थाच बंद केल्या मग असे प्रकोप तर येतच राहणार! अठरा महिन्यांमध्ये संस्कार करण्याची ठिकाणे सरकारने बंद केल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आणि covid-19 चे प्रमाण जास्त वाढले .असा आरोप श्री नागनाथ संस्थान नागापूर तालुका जालना येथील महंत प्रीतमगिरी महाराज यांनी केला आहे.

    जालना तालुक्यातील नेर सेवली या डोंगररांगांमध्ये सुमारे आठ-दहा हजार वर्षापूर्वीचे पश्चिम मुखी शिवालय आहे आणि या पुरातन शिवालयाचा उल्लेख महर्षी वेदव्यास यांच्या शिवपुराणात असल्याचेही सांगण्यात आले.

    अत्यंत जाज्वल्य, आणि जागृत ठिकाण असल्यामुळे इथे भाविकांनी केलेले नवस पूर्ण होतात असा दावाही या महंतांनी केला आहे.

    दरम्यान गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे मंदिराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळे विकासावरही परिणाम झाला आहे. सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे तरुण पिढीवर झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे आणि मंदिरही बंद असल्यामुळे ही तरुण पिढी व्यसनाधीन तिकडे वळली, खरे तर अशा परिस्थितीमध्ये मंदिरे उघडी असायला हवीत, कारण मंदिरामध्ये धर्म शिकविला जातो आणि अप्रत्यक्षपणे संस्कारही केले जातात. संस्कारामधून शांती मिळते, आणि शांती मधून सुख. सुख तेव्हाच मिळते जेव्हा आपण देवाला शरण जातो, मात्र सरकारने देवाला शरण जाणारी ही वाटच बंद केली आहे. उरला प्रश्न मंदिरापेक्षा हॉस्पिटल ची गरज आहे का? ते तर पाहिजेतच पण धर्मच नसेल तर हॉस्पिटल काय कामाचे? धर्मसंस्था मधून निरोगी आयुष्य कसं जगायचं, ते शिकविले जाते. चांगले संस्कार केले जातात. मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्याचे हे ठिकाण आहे ,मात्र गेल्या अठरा महिन्यांमध्ये हे संस्कार बंद झाल्यामुळे ही महामारी वाढली असल्याचाही आरोप त्यांनी केला आणि ही महामारी म्हणजे दैवी कोपास असल्याचेही प्रीतम गिरी महाराज यांनी सांगितले.

    निसर्गरम्य वातावरणात हे शिवालय आहे .विशेष म्हणजे या शिवालयाच्या प्रांगणातच एक बारव आणि एक हौद शेजारी- शेजारीच आहेत .सध्या परिस्थिती मध्ये या हौदाचे पाणी जमिनीच्या पातळी एवढे आहे मात्र बारवाचे पाणी जमिनीच्या पातळीपेक्षा खूप खोल आहे असे असतानाही उन्हाळ्यामध्ये हा हौद कोरडा पडतो, मात्र बारवाचे पाणी कधीही अटत नाही. ते जेवढे आहेत तेवढेच राहते. असे सांगत असताना महंत म्हणाले की हौदाच्या खाली चाळीस फूट बरवाचे पाणी आणि बारवाच्या खाली चाळीस फूट तलावाचे पाणी आहे .तलाव आटतो ,हौद आटतो मात्र बाराव आटत नाही हा येथील दैवी चमत्कारच आहे.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.giant

    www. edtv jalna. com,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    jalna mhadev nagapur ner sevli shivaly
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticlePrevious Post
    Next Article …..ते काम आमचं नाही- नाना पटोले
    edtv

    Related Posts

    विशेष बातमी; खेळ खंडोबा जि.प.च्या शिक्षण विभागाचा आणि शाळेचाही!

    February 3, 2024

    लक्ष्मीनिवास मधेच लक्ष्मीची चणचण,बालाजी मंदिराची व्यथाshradhasthan

    August 31, 2021

    गंगाजळी संपली; मंदिरे उघडली नाही तर……shradhasthan

    August 30, 2021

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,052 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025902 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025803 Views
    Don't Miss
    Breaking News June 29, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    जालना- https://youtu.be/9ioPOIdDYUA?si=nTknkmLh7sIN7-wf

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.