Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » …ते पंधरा दिवसानंतर परतले ते अंगावर जखमा घेऊनच,fighter
    Breaking News

    …ते पंधरा दिवसानंतर परतले ते अंगावर जखमा घेऊनच,fighter

    edtvBy edtvAugust 14, 2021Updated:October 2, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

       जालना- …ते घरातून न सांगताच निघून गेले. त्यामुळे पाच दिवस उपास झाले, मात्र लहान मूल असल्यामुळे शेवटी घरच्यांपुढे माझे काहीच चालले नाही. म्हणून श्रावणात केलेला नियम मोडावा लागला आणि पंधरा दिवसानंतर ते परत आले ते अंगावर जखमा घेऊन.  नातेवाइकांनी आणि हितचिंतकांनी त्यांना रेल्वेस्थानकावरून वाजत गाजत आणल्यामुळे आनंद झाला. अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या या आठवणी आहेत स्वातंत्र्यसैनिक स्व. वसंतराव विष्णुपंत शेलगावकर यांच्या.त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती गंगाबाई वसंतराव शेलगावकर यांच्या तोंडून त्या  ऐकायला मिळाल्या .

    वसंतराव विष्णुपंत शेलगावकर यांचा जन्म 11 जून 1930 ला झाला आणि नववी पास झाल्यानंतर त्यांनी स्वतःला मुक्तिसंग्रामात झोकून दिले. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते नववीत असतानाच विवाह झाला होता. आणि दहावीची परीक्षा दिल्यानंतर पत्नीला माहेरी सोडले आणि दहावी पास झालो तरच तुला घेऊन येईल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला होता. सुदैवाने ते दहावी पास झाले आणि गंगाबाई या वसंतरावांच्या  घरी आल्या. सुरुवातीला शिक्षक म्हणून एक वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी लिप्टन इंडिया चहा कंपनीत चहा पत्ती विक्रीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर स्वतःचे दुकान थाटले हे करत असतांना त्यांना देश प्रेम काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ते कधी घरी येतील आणि कधी बाहेर जातील याचा काही नेम नव्हता. 1955 मध्ये असेच ते रात्री अकरा वाजता घराच्या बाहेर गेले ते पाच दिवस आलेच नाहीत. श्रावणाचा महिना होता आणि नववधू असल्यामुळे गंगाबाईंनी जोपर्यंत पतीचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करायचं नाही असा पण  केला होता. त्यामुळे पाच दिवस त्यांना उपास घडले .शेवटी मुलगा लहान असल्यामुळे वडीलधाऱ्या मंडळी पुढे त्यांचे काही चालले नाही आणि हा नियम मोडावा लागला. पाच दिवसानंतर वसंतराव शेलगावकर हे मुक्ती संग्रामासाठी गोव्याला गेले असल्याचे त्यांना कळाले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र त्यांना परत येण्यासाठी पंधरा दिवस लागले आणि ज्या वेळी ती परत आले त्या वेळेस त्यांच्या डोळ्याला,हाताला, जखमा अंगावर जखमा झाल्या होत्या असं  जखमी अंग  घेऊन ते परत आले. ते परत आल्याचा आनंद सर्वांना झाला होता म्हणून त्यांना रेल्वे स्थानकापासून वाजत गाजत  घरी आणल्याच्या आठवणीही श्रीमती गंगाबाई वसंतराव शेलगावकर यांनी सांगितल्या.

    दरम्यान पहिली कार सेवा झाली त्यावेळी सध्याचे आयोध्या जिल्हा असलेला हा जिल्हा त्या काळी फैजाबाद जिल्ह्यात होता. या कार सेवेसाठी जालन्याहून ते मनमाड पर्यंत रेल्वेने गेले आणि तिथून पुढे रेल्वे बंद असल्यामुळे विविध मार्गांनी त्यांनी आयोध्य कडे कूच केली .त्यावेळी त्यांचे मित्र नागोराव नाईक,  सुखलाल कुंकूलोळ ,राम पोखरकर, भास्करराव बावकर, हे देखील स्वातंत्र्यसंग्राम मध्ये त्यांच्या सोबत असल्याची आठवण वसंतराव शेलगावकर यांचे चिरंजीव कांतराव शेलगावकर यांनी सांगितल्या.मे 2014 मध्ये वसंतराव विष्णुपंत शेलगावकर या स्वातंत्र्य सैनिकाचे वृद्धापकाळाने निधन झाले.

    ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app.        www. edtvjalna. com.9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    jalna freedom faiter orbit vasntrao shelgavkr
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleअखंड देशासाठी लढलो मग केंद्र आणि राज्य सरकार असा भेदभाव का?fighter
    Next Article गोव्याकडे कूच करतांना लोक मदत न करता फक्त नमस्कार करत होते,fighter
    edtv

    Related Posts

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    July 4, 2025

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    July 4, 2025

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    July 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025911 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 4, 2025

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    जालना- शेती विषयक अनुदान वाटप हा पूर्णपणे महसूल विभागाचा विषय आहे. त्यामुळे या अनुदान वाटपाशी…

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.