जालना- बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी बकरी ईद निमित्त प्राण्यांची कत्तल केली जाणार आहे त्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कत्तल करण्यात येणाऱ्या जनावरांच्या तपासणीसाठी 25 जनावरांच्या 25 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. तर विविध हिंदू संघटनांनी गोवंशाच्या कत्तली संदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती त्याची दखल घेत पोलीस प्रशासनाने देखील राज्य राखीव पोलीस बल तैनात ठेवले आहे .या बलाच्या चार तुकड्या जालन्यात मागविल्या आहेत.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version