जालना -गेल्या पाच दिवसांपासून काश्मीर घाटी मध्ये भारतातील सात हिंदूंची हत्या करण्यात आली. आणि एक शीख महिलाही यामध्ये मारेकऱ्यांची बळी ठरले आहे. या घटनेचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मामा चौकात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी मधुसूदन मुत्याल, एडवोकेट बालाजी वाघ, अजिंक्य जलेवार,  सिद्धिविनायक मुळे, पवन भुरेवाल ,अर्जुन डहाळे ,सौरभ जोशी ,रुपेश खरे, चेतन वर्मा, शिवराज नारियलवाले, आदींची उपस्थिती होती.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version