जालना- गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ही मदत कशी मिळवायची याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिलेली ही सविस्तर माहिती.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app