जालना -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी जालन्यात येत आहेत. आनंदगडचे मठाधिपती ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कार्याची माहिती असणाऱ्या…
जालना -मानवतावादी विचार हेच जगातल्या सर्व धर्माचे सार आहे. तथापि, प्रत्येक धर्माने प्रेम, बंधुभाव, एकता, अखंडता, शांतता यासारख्या मानवतावादी विचारांचीच शिकवण दिलेली आहे. धर्म आणि राजकारण…