जालना- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये जन्म मृत्यूच्या नोंदणीचे पेव फुटले होते. मृत्यूच्या नोंदणी पेक्षा जन्माचे दाखले काढून मतदानासाठी त्याचा वापर केला गेला. या संदर्भात महसूल व…
जालना- विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विशेष करून आचारसंहितेच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरू होते. या संदर्भात आपण माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यानुसार…