जालना- पत्रकार बातमीचा पाठपुरावा करतांना खूप मेहनत घेतात, मात्र स्वतःच्या आरोग्याबरोबरच भवितव्याची म्हणावी तशी काळजी घेत नाही. त्यामुळे उतारवयात पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्याप्रमाणे…
वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा कु. किर्ती वाणी यांनी लिहिलेला हा विशेष लेख वाचकांसाठी सादर. *-दिलीप पोहनेरकर,9422219172* *************************************…