जालना- विधिलिखित गंडांतर मागे लागल्यानंतर अनेकांचे आयुष्य देखील उद्ध्वस्त होते आणि धार्मिक विधी केल्यानंतर हे गंडांतर टाळता येतं असा एक समज आहे. मात्र कोरोनाचे गंडांतर इतर…
जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत. ‘पंचमुखी सदासुखी’ याचा अनुभव भक्तांना नेहमीच येतो . https://youtu.be/3ucdEpZnXFk…