Browsing: viren

जालना- बाहेरगावाहून, मोठ्या शहरातून आलेल्या पाहुण्यांचा जालनेकरांना एकच प्रश्न असायचा, काय आहे तुमच्या जालन्यात पाहण्यासारखं? याला कोणाकडेच उत्तर नसायचं. 8-10 वर्षांपूर्वी जालना शहरातील मोतीबाग बर्‍यापैकी होती,…

जालना-शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मित्र मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन व गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी ( ता.१९ ) करण्यात आले होते. कार्यक्रमात मोहब्बत अकल का सौदा…

जालना- दसरा संपला आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायाला उभारी आली आहे. त्यातच दिवाळी सणानिमित्त परगावी जाणार येणार्‍यांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम…

जालना-अंबड तालुक्याच्या ग्रामदैवत सोबतच महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मत्स्योदरी देवी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून या या देवीची यात्रा भरली नाही त्यामुळे निश्चितच यावर्षी मागील दोन…

जालना- समाजात विलयाला जात असलेली एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा एकदा रुजविण्याची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीची शक्ती मोठी आहे. या पद्धतीनुसार कुटुंबाबरोबर आपली आणि समाजाची प्रगती…

जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा…

जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांना अतिरिक्त पदभार देण्यास जालना जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या अशा गरुड…

जालना-शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा.त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक करावेत आणि दुसऱ्या बाजूला पालकांनी आपल्या मुलांना देखील संस्कारीत…

जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना…

जालना-तलाठ्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, यांचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांना या पदावरून त्वरित हटवावे अन्यथा दिनांक 12 रोजी तहसीलदारांकडे सर्व दप्तर जमा…

जालना -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2012 ला महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या मुलीला देखील अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.या अपयशामुळे खचून न जाता 2015 मध्ये सहाय्यक…

जालना- दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे या नावाखाली बाहेर फिरण्याची पद्धत वाढत चालली आहे. विशेष करून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हे फॅड जास्त आहे. खरेतर ताण -तणाव घालवण्याची…

जालना- आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जालना येथे जिल्हा अतिशीघ्र हस्तांतरण केंद्र( डी.ई. आय. सी.) च्या वतीने 0 ते…

जालना- आधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे . हे प्रमाण जालना जिल्ह्यात 13 टक्के आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी  संकल्प करायला…

जालना-मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील अविनाश लिंबा चव्हाण यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री दोन महिला शौचास बसल्या होत्या. त्यावेळी अविनाश याने आम्हाला वास येतो, येथे शौचास बसू नका…

जालना -उत्तर प्रदेश मधे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून सात शेतकऱ्यांचा…

जालना- आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! आणि तसं राहिलं तरच आपण नवीन काही शिकू शकतो .असे विचार जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले…

जालना-जन्मापासूनच स्त्री कणखर आहे तिने आपल्या अंगातील निसर्गताच मिळालेली शक्ती ओळखून तिचा उपयोग केला पाहिजे. असे आवाहन जालन्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि नवरात्रोत्सवाच्या पहिला माळेच्या ईडी…

जालना-शिक्षकांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं! याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. आणि ते जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी दिलेल्या योगदानातून दिसून येतं. https://youtu.be/PIFbh0Eg5Ls…