जालना -भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.…
जालना -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी जालन्यात येत आहेत. आनंदगडचे मठाधिपती ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कार्याची माहिती असणाऱ्या…