जालना- जालना जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जीवनोन्नती अभियान अर्थात “उमेद” चा जानकी महोत्सव 2025 सध्या सुरू आहे. या महोत्सवामध्ये सहा दिवस ग्रामीण भागातील महिलांसाठी चालविल्या जाणाऱ्या बचत गटांचे प्रदर्शन भरविण्यात आले . या प्रदर्शनादरम्यान आता ग्रामीण भागातील महिला या केवळ बचत गटापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या उद्योजिका देखील झाल्या आहेत, आणि लाखो रुपयांमध्ये त्यांच्या या उद्योगाची उलाढाल झाली आहे .कशामुळे झाली उलाढाल ?कसा केला त्यांनी व्यवसाय? हे त्यांच्याच तोंडून.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.