Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    जालन्यात महिनाभरामध्ये दुसरा खून

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » आनंदी स्वामींची यात्रा न झाल्यामुळे बारवर समाजाचे दोन वर्षाचे उत्पन्न बुडालेshradhasthan
    shradhasthan

    आनंदी स्वामींची यात्रा न झाल्यामुळे बारवर समाजाचे दोन वर्षाचे उत्पन्न बुडालेshradhasthan

    edtvBy edtv21/08/2021Updated:02/10/2021No Comments2 Mins Read10 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -गेल्या दोन वर्षांपासून आनंदी स्वामी महाराजांची आषाढी एकादशी ची यात्रा न भरल्यामुळे बरवार(सुतार) समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्री आनंदी स्वामी महाराजांची सात दिवस यात्रा भरते. जुन्या जालन्यातील शनी मंदिर पासून आनंदी स्वामी नावाची एक गल्ली आहे, आणि या गल्ली मध्ये पूर्ण सात दिवस ही यात्रा भरते.

     

    या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बरवार समाज हा लाकडी साहित्य विक्रीसाठी आणतो .covid-19 मुळे 2020 आणि 2021 अशा दोन्ही वर्षाच्या आषाढी एकादशीच्या यात्रा भरल्याच नाहीत . याचा मोठा फटका या समाजाला बसला आहे. आनंदी स्वामींची यात्रा म्हटले की लाकडी साहित्य खरेदी करण्याची चंगळ असते .

    तुरुतुरु चालणाऱ्या बाळाला लागणारा पांगुळ गाड्या पासून चौरंग विविध खेळण्या ते महिलांना लागणाऱ्या पोळपाट लाटण्या पर्यंत सर्व काही लाकडी साहित्य येथे मिळते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य बरवार समाज हाताने बनवून यात्रेमध्ये विक्रीसाठी ठेवतो .त्यामुळे आनंदी स्वामींची यात्रा म्हटले कि लाकडी साहित्याची धूम .हे जणू काही समीकरणच झाला आहे .वर्षभर होणारा धंदा एकीकडे आणि या सात दिवसात होणारा धंदा एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्याची विक्री होते. ही विक्री न झाल्यामुळे या समाजाला मोठा फटका बसला आहे.

    या समाजाप्रमाणेच मंदिराचेही झाले आहे. बारा महिने भाविक येतात आणि यथाशक्ती आपले दान दानपेटीत टाकतात .परंतु आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पालखीची होणारी नगरप्रदक्षिणा ही वर्षभरासाठी जमापुंजी ची व्यवस्था करून ठेवते. दोन वर्षांपासून ही जमापुंजी देखील जमा झाली नाही. दत्तात्रेयांचे अवतार म्हणून श्री आनंदी स्वामी महाराज सर्व परिचित आहेत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पाच मजले असतानाही सर्व काम लाकडामध्ये केलेले आहे. आकर्षक झुंबर आणि मंदिराच्या चारी बाजूंनी पाच मजले असलेल्या माड्या भाविकांना पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी भुरळ घालतात. मंदिरात आषाढी एकादशी पूर्वी सातही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात ,आणि त्या माध्यमातून रोज अन्नदान हि केले जाते .मागील वर्षी तर मंदिरा पासून अन्नदाना पर्यंत शंभर टक्के सर्व काही बंद होते. परंतु यावर्षी covid-19 चा प्रभाव अधिक होता,मात्र तीव्रता कमी असल्याने प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात नियम आणि अटी घालून पालखीला परवानगी दिली होती. त्यामुळे दहा टक्के का होईना मंदिराला उत्पन्न मिळाले आहे.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
    www. edtvjalna.com
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    aandi swami mharaj jalna mhadev shradhasthan
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleसमृद्धी महामार्गावर अपघात 13 कामगार ठार
    Next Article केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
    edtv

    Related Posts

    धर्म ध्वज वर जात असतांनाचा ते अनुभव सांगत होते, आणि आसमंत ऐकत होता

    30/11/2025

    अंबड;अनेक वैशिष्ट्य असलेले खंडोबाचे पुरातन मंदिर

    23/11/2025

    रिल्स बनवण्याचा छंद असेल तर बघा नशीब आजमावून, मिळतील हजारोंची बक्षीसे

    25/10/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,078 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,107 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,246 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,216 Views
    Don't Miss
    Breaking News 22/12/2025

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    जालना https://youtu.be/z7McPYljPLk?si=5mVAIvvksyrw3lUr सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या! ■आपल्या edtv news या…

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    जालन्यात महिनाभरामध्ये दुसरा खून

    जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारण विरहित “मंथन परिषद”

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    जालन्यात महिनाभरामध्ये दुसरा खून

    Most Popular

    महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जमा झाला 166 बॅग रक्त साठा

    01/05/20210 Views

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.