जालना-आमदार आपत्रेसंदर्भात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे भाकीत खरे ठरणार? आज दुपारी चार वाजेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी करीत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळेस पासून आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर पडला होता तो आज होणार आहे. यासंदर्भात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केलेलं हे भाकीत खरे ठरणार का?
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172