जालना- ब्राह्मण समाजातील नेत्यांना आणि ब्राह्मण समाजावर खोटे आरोप करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला लगाम घालण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यासाठी संरक्षण कायदा तयार करण्यात यावा.ब्राह्मण समाजावर राजकीय लाभाकरिता आरोप करून जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी. आणि यापुढे असे ते निर्माण करणाऱ्याला लगाम घालण्यात यावा ,तसेच ब्राह्मण एक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी व त्यांचे सहकारी यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे
यासाठी आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172