जालना- पेटेंट म्हणजे “स्वामीत्व” एखाद्या कार्यक्षेत्रात आपण केलेली कामगिरी ती आपल्याच नावावर राहावी म्हणून भारत सरकारकडे याची नोंदणी केली जाते ,आणि ते स्वामित्व आपल्याच नावावर कायम राहते .अशा एकमेव कामगिरीला भारत सरकारच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाते . ते स्वामित्व म्हणजेच “पेटेंट”. हे पेटंट आपल्या नावावर करण्यासाठी काही कार्यपद्धती आहे .त्यासाठी अनेक वर्ष घालावी लागतात.

सध्या जेईएस महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अरुणा म्हरोळकर यांनी देखील अनेक पेटंट मिळविले आहेत. 20 मार्च 2018 ला भारत सरकारकडे पेटेंट साठी संचिका सादर केल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी म्हणजेच 11 मार्च 2024 ला हे पेटंट मंजूर झाले आहे. नेमकं काय आहे हे पेटेंट? कशासाठी मिळवायचं? याचा उपयोग कोणाला ?या सर्वांचा उहापोह करणारी जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी डॉ. अरुणा म्हारोळकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version