जालना- नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत परंतु निकाल येणे बाकी आहे या निकालासाठी चार जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मतदारांनी आपला निर्णय दिला आहे आणि उमेदवारही निवडला आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे जालन्यात आले होते तेरापंथ जैन समाजाचे आचार्य महाश्रवणजी यांच्या व्यासपीठावर ओम बिर्ला आणि रावसाहेब दानवे हे एकत्र आले होते. आचार्यांच्या व्यासपीठावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी आचार्यांकडे काय मागितले? त्यांना ते मिळेल का?
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172