जालना- भारतात चारी वेदांत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद या चारही वेदांचा एकत्रित असलेलं एक मंदिर जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात आहे ते म्हणजे श्री चतुर्वेदेश्वर धाम. महामोहोपाद्या यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी या मंदिराची स्थापना केली. जिथे आजही गुरुकुल पद्धतीने वेदशास्त्र संपन्न पुरोहित घडविल्या जातात.
बातम्यांसाठी संपर्क-दिलीप पोहनेरकर,9422219172