जालना- भारतात चारी वेदांत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद या चारही वेदांचा एकत्रित असलेलं एक मंदिर जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात आहे ते म्हणजे श्री चतुर्वेदेश्वर धाम. महामोहोपाद्या यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी या मंदिराची स्थापना केली. जिथे आजही गुरुकुल पद्धतीने वेदशास्त्र संपन्न पुरोहित घडविल्या जातात.

 

बातम्यांसाठी संपर्क-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version