जालना – आज दिनांक 14 नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिन. अर्थात Diabetes Day .हाआजार दिवसेंदिवस आपले हातपाय पसरायला लागला आहे आणि म्हणूनच की काय ?”मधुमेहाची राजधानी” म्हणून भारताची ओळख व्हायला लागली आहे. सध्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये पाच टक्के लोकांना मधुमेहाची लागण आहे, हा आजार पुढील दहा वर्षांमध्ये दुप्पट होण्याची ही शक्यता डॉक्टरांनी वर्तवलेली आहे.


फक्त गोड खाण्यानेच हा आजार बाळावतो असे नाही तर त्याला इतरही अनेक कारणे आहेत. मधुमेह दिनाच्या निमित्ताने निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पद्माकर सबनीस यांची ही विशेष मुलाखत. काय आहे आजच्या दिनाचे महत्त्व? मधुमेहाची लक्षणे काय आहेत? या आजाराचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्याला टाळायचे कसे या सर्व बाबींचा ऊहापोह या मुलाखतीमध्ये केला आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version