Browsing: Breaking News

जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा शाखेतर्फे वंदनीय साने गुरुजी जयंतीदिनानिमित्त शुक्रवारी ( ता.२४ ) जिल्ह्यातील विविध शाळांमधून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साने…

 जालना -लक्ष प्राप्ती करून 25 गुणांचा फायदा घेण्यासाठी धनुर्विद्या चे महत्त्व आहे. सामान्य जीवन जगत असताना सातत्य आणि ध्येय साधण्यासाठी याचा उपयोग होतो. असे मत जालना…

जालना- येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आणि याचे प्रदर्शन भरून इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम…

जालना -सरकारी यंत्रणा वारंवार जनजागृती करूनही कुपोषणाला आळा बसत नाही. या पार्श्वभूमीवर समाजात देखील जनजागृती होणे आवश्यक आहे. या विचाराने यवतमाळ येथील, डॉ एपीजे अब्दुल कलाम…

अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी…

जालना – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने अशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती  आणि ग्रामपंचायतीच्या वतीने लहान बालक आणि गरोदर महिलाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याच सोबत गाव कोरोना मुक्त…

जालना-मराठवाड्यातील आठही जिल्हे अविकसित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा अविकसित भाग म्हणून गणला जातो. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे असेल तर मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर भर द्यावा लागेल,…

जाफ्राबाद- येथील समर्थ विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, समाजामध्ये मुलीचा आदर व सन्मान…

बदनापूर- जालना औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी या रस्त्याचे कंत्राटदार नरबळीची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल आज दुपारी झालेल्या अपघाताच्या निमित्ताने प्रवासी विचारत आहेत…

जालना- दारूचे व्यसन सोडविण्यासाठी भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शनिवारी काही लोक गेले होते. यापैकी गोपाल दवंडे वय 33 वर्षे वयाच्या इसमाचा औषध पिल्यानंतर मृत्यू झाला. या…

जलना -बदनापूर तालुक्यातील  सोमठाणा येथील शहीद जवान सुरेश कदम यांच्या स्मरणार्थ सोमठाणा येथे शहीद स्मारक उभारण्यात आले  आहे.त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.या निमित्त ग्राम पंचायत कार्यालय…

मंठा- आकणी ता.मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत (ता.16) सोमवार रोजी विशेष महिला ग्राम सभा घेण्यात आली. या सभेमध्ये गावामध्ये दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला .सभेच्या अध्यक्षस्थानी…

जालना-डॉक्टर आणि स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आपण आज  जिवंत आहोत भारत माता आपली माता आहे ,आपला देश आहे हे म्हणण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्यावर कृपा केली. स्वातंत्र्यसैनिक एक आणि डॉक्टर…

 जालना-भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी प्रत्येकांमध्ये देशभक्ती हि ओतप्रेत भरून वाहत होती. यावेळी प्रत्येकाने देशासाठी काहीना काही संकल्प केले होते. https://youtu.be/mBal9jpnjfM असाच एक संकल्प स्वातंत्र्य सैनिक ताराचंद…

जालना-गोव्याकडे आगेकूच करत असताना लोक फक्त नमस्कार करायचे, मात्र मदत कोणीही करत नव्हते ,लोकांची इच्छा असतानाही मदत करता येत नाही असे ते आवर्जून सांगत होते.…

   जालना- …ते घरातून न सांगताच निघून गेले. त्यामुळे पाच दिवस उपास झाले, मात्र लहान मूल असल्यामुळे शेवटी घरच्यांपुढे माझे काहीच चालले नाही. म्हणून श्रावणात केलेला…

जालना-आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. या वर्षी आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. मात्र एवढी वर्षे झाली असली तरी स्वातंत्र्य लढ्यासाठी…

जालना- वारंवार माहिती अधिकारात माहिती मागून महिला तलाठ्याला त्रास देणाऱ्या चार खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्त्यांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मार्च 2020 मध्ये झालेल्या गारपिटीच्या…

जालना- तुझ्यासाठी वाटेल ते करतो, तू म्हणशील तसंच होईल, अशा भूलथापा मारत वेळ आल्यावर ग्लासभर पाणी न देणारे अनेक प्रेमीयुगुल पाहायला मिळतात. मात्र लग्नाच्या वेळी साता…

जालना -येथील जेईएस महाविद्यालय, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटे सायंटिस्ट  प्रकल्प राबवविण्यात येत आहे. या…