Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Ranragini
जालना- आता बऱ्यापैकी शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आई वडील शिकवत आहेत मुलींनी शिकून घ्यावे. मजा करायला आयुष्य पडले आहे. त्यामुळे नवरा अब्जोपती असला तरी स्वतःच्या…
जालना-“बायको मी नवसाची”आणि मलाही हवा असणारा काळा सावळा पती मिळाला” अशी दिलखुलास कबुली दिली आहे 1984 ला विवाह झालेल्या आणि 1989 जुना जालना महिला मंडळ मंडळाच्या…
जालना(दिलीप पोहनेरकर) -सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन करण्याची जादू फक्त महिलांकडेच आहे. त्यामुळे पुरुषांनी महिलांचं स्थान मान्य करावे, फक्त देवी म्हणूनच पाहू नये तसे पाहिले तर वाटेल की…
दहावी बोर्डाची परीक्षा पास व्हावी म्हणून मी व्रत केले आणि आईने चांगलेच खडसावले- सौ.वर्षा मीना Zp Ceo
जालना-(दिलीप पोहनेरकर)”दहावी बोर्डाची परीक्षा पास व्हावी म्हणून देवीचे व्रत केले आणि या व्रताच्या दरम्यान मी आईला खूप त्रास दिला. आई वैतागली आणि मला खनकावले, ती म्हणाली”…
जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा…
जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…
जालना-शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा.त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक करावेत आणि दुसऱ्या बाजूला पालकांनी आपल्या मुलांना देखील संस्कारीत…
जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना…
जालना -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2012 ला महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या मुलीला देखील अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.या अपयशामुळे खचून न जाता 2015 मध्ये सहाय्यक…
जालना- दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे या नावाखाली बाहेर फिरण्याची पद्धत वाढत चालली आहे. विशेष करून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हे फॅड जास्त आहे. खरेतर ताण -तणाव घालवण्याची…
जालना- आधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे . हे प्रमाण जालना जिल्ह्यात 13 टक्के आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी संकल्प करायला…
जालना- आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! आणि तसं राहिलं तरच आपण नवीन काही शिकू शकतो .असे विचार जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले…
जालना-जन्मापासूनच स्त्री कणखर आहे तिने आपल्या अंगातील निसर्गताच मिळालेली शक्ती ओळखून तिचा उपयोग केला पाहिजे. असे आवाहन जालन्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि नवरात्रोत्सवाच्या पहिला माळेच्या ईडी…