Browsing: Ranragini

जालना- आता बऱ्यापैकी शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आई वडील शिकवत आहेत मुलींनी शिकून घ्यावे. मजा करायला आयुष्य पडले आहे. त्यामुळे नवरा अब्जोपती असला तरी स्वतःच्या…

जालना-“बायको मी नवसाची”आणि मलाही हवा असणारा काळा सावळा पती मिळाला” अशी दिलखुलास कबुली दिली आहे 1984 ला विवाह झालेल्या आणि 1989 जुना जालना महिला मंडळ मंडळाच्या…

जालना(दिलीप पोहनेरकर) -सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन करण्याची जादू फक्त महिलांकडेच आहे. त्यामुळे पुरुषांनी महिलांचं स्थान मान्य करावे, फक्त देवी म्हणूनच पाहू नये तसे पाहिले तर वाटेल की…

जालना-(दिलीप पोहनेरकर)”दहावी बोर्डाची परीक्षा पास व्हावी म्हणून देवीचे व्रत केले आणि या व्रताच्या दरम्यान मी आईला खूप त्रास दिला. आई वैतागली आणि मला खनकावले, ती म्हणाली”…

जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा…

जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…

जालना-शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा.त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक करावेत आणि दुसऱ्या बाजूला पालकांनी आपल्या मुलांना देखील संस्कारीत…

जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना…

जालना -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2012 ला महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या मुलीला देखील अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.या अपयशामुळे खचून न जाता 2015 मध्ये सहाय्यक…

जालना- दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे या नावाखाली बाहेर फिरण्याची पद्धत वाढत चालली आहे. विशेष करून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हे फॅड जास्त आहे. खरेतर ताण -तणाव घालवण्याची…

जालना- आधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे . हे प्रमाण जालना जिल्ह्यात 13 टक्के आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी  संकल्प करायला…

जालना- आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! आणि तसं राहिलं तरच आपण नवीन काही शिकू शकतो .असे विचार जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले…

जालना-जन्मापासूनच स्त्री कणखर आहे तिने आपल्या अंगातील निसर्गताच मिळालेली शक्ती ओळखून तिचा उपयोग केला पाहिजे. असे आवाहन जालन्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि नवरात्रोत्सवाच्या पहिला माळेच्या ईडी…