Browsing: राज्य

दिवाळी जवळ आली म्हणून मी आमच्या ह्यांना म्हणाले, अहो, मला यंदा दिवाळीला भारीतली साडी घ्यायचीय आणि एरवी साठी १-२ टॉप आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. त्यावर…

31 ऑगस्ट रोजी संपूर्ण जग मध्ये स्वामी श्रील प्रभुपाद यांची 125 वी जयंती साजरी झाली. अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी…

मनाचा स्वभाव असा आहे की त्याला कुठेच करमत नाही. ते माणसाला जराही शांतता मिळू देत नाही. आयुष्यभर धावाधाव करून, विविध सुखदुःखे भोगूनही हाती काहीच लागले नाही,…

      सध्या वाढत्या रिॲलिटी शो मुळे नृत्य आणि गाणे शिकण्यात दिवसागणिक वाढ होत आहे. परिणामी या कलांच्या शिक्षणाकडे पालकवर्ग बऱ्यापैकी गांभीर्याने लक्ष देत आहे.…

जीव घेतेस तू गं सखे साजणे https://youtu.be/XJYKyP9YDHM *काय डोळ्यातुनी हे तुझे लाजणे,* *जीव घेतेस तू गं सखे साजणे…* *हात हातामध्ये, ओठ ओठात दे* *वादळाला उभ्या, तू…

भीती ‘ गर्दीत फारसे आता जात नाही मी  एकटेपणाची भीती वाटते रे… आजमावून झाले  भाव-बंध सारे  आपलेपणाची भीती वाटते रे… आता काय सांगु? अन्  सांगु  कुणाला  खरे…

चंद्र(एक) एक पहाटेच्या वेळी चंद्र समोरच्या खिडकीतून डोकावतो सळसळणाऱ्या पिंपळाच्या आडुन खुणावत राहतो. फिक्कट प्रकाश पाझरत असतो , जेव्हा चंद्र ही फिकूटलेला असतो. बर्‍याचशा चांदण्या मिटलेल्या…

अंतःकरणातील भाव भावनांचा उत्कट शब्दातीत अविष्कार उस्फूर्तपणे जेव्हा येतो तेव्हाच ‘कविता’ जन्म घेते. अशा निर्मितीच्या शब्दकळा जाणिव- नेणीवेच्या पातळीवर कवी अनुभवत असतो… कवी त्याची कविता आणि…

गझल  तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे  फक्त या चौकात का..? विश्वात राहू दे…. केवढे आयुष्य अन जगला कितीसा तू ना पुन्हा मिळणार मी ध्यानात…

स्वातंत्र्यसैनिक व संस्कृत पंडित कै. सखारामपंत नाथ्रेकर गुरुजींनी श्री स भु प्रशाला जालना येथे 1962 ते 1978 अशी सोळा वर्षे संस्कृत व इंग्रजीचे अध्यापन केले. तसेच…

जालना- येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंद देशपांडे यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. एड्स जनजागृती विषय…

जालना-जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे दिनांक आज दि.1 रोजी सकाळी 10.00 वाजता वयाच्या 95 च्या वर्षी  निधन झाले. गेल्या…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचा सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केली गेली. त्याचा उद्देश देशाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मजबुत बनवणे…

जालना -राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी गुरुवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यां संदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये सफाई कर्मचारी न बोलावल्यामुळे आयोगाचे…

पुणे- जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भर दिवसा जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रवेश करत पाच बंदूकधारी चोरट्यांनी तब्बल दोन…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांना अतिरिक्त पदभार देण्यास जालना जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या अशा गरुड…

जालना- दक्षिण मध्य रेल्वे चे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2021 पासून अमलात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील काही…