Browsing: खा. दानवे

जालना- ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात झाली.…

जालना- छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारणे आणि मोती तलाव चौपाटीवर सामान्य जनतेला पाहण्यासाठी जुने रेल्वे इंजिन बसवणे, या दोन्ही कामांचा भूमिपूजन समारंभ…