जालना- जालना शहर हे सर्वच बाबतीत चर्चेचं शहर आहे .राजकारण ,समाजकारण, उद्योग, बी- बियाणे, वेगवेगळ्या योजना ,अतिक्रमण ,वेगवेगळे भ्रष्टाचार, अशा अनेक बाबींनी जालना शहर नेहमीच चर्चेत…
जालना- जालना शहर जसं उद्योजकांचं शहर आहे तसेच ते आता खवय्यांचंही शहर व्हायला लागलं आहे. मराठवाड्यामध्ये फक्त जालना शहरातच घेवर आणि फेण्यांची दुकाने संक्रांतीनिमित्त थाटली जातात.…