Browsing: ranragini

जालना- जालना तालुक्यातील रेवगाव हे असे एक गाव आहे की जिथे संत प्रेमानंद बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालते. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे  कीर्तनकारांना ह.…

जालना- “समाज असा का होत आहे? सुरक्षितता राहिली नाही ,देशभक्ती राहिले नाही.” हा प्रश्न पडला आहे डॉ.सौ. सुनीती संजय आंबेकर यांना. ज्या आंबेकर हॉस्पिटल ने एकेकाळी…

जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा…

जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…

जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना…

जालना -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2012 ला महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या मुलीला देखील अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.या अपयशामुळे खचून न जाता 2015 मध्ये सहाय्यक…

जालना- आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! आणि तसं राहिलं तरच आपण नवीन काही शिकू शकतो .असे विचार जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले…