Browsing: saakshi

जालना- जिल्ह्यातील वाळूघाटांचा शासन निर्देशान्वये लिलावास योग्य 20 वाळूघाटात वाळूचे प्रमाणानुसार 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीकरीता ई – निविदा व ई- ॲक्शनद्वारे लिलाव प्रक्रिया दि. 1 …

जालना- साखर कारखान्यात उसाची बैलगाडी रिकामी करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली . घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील…

जालना-देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. सुरू आहे आझादीचा अमृतमहोत्सव! स्वतंत्र भारत देशात जन्मलेल्या आजच्या पिढीला वेगवेगळे स्वातंत्र्य खुणावत आहे…. निर्णय, विचार, शिक्षण, निसर्गाचं स्वातंत्र्य…!! श्रमाचा…

जालना- तत्कालीन शिवसेनेचे स्व. आमदार नारायणराव चव्हाण यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बदनापूर मतदारसंघाची ओळख निर्माण केली. त्यानंतर युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने स्वतंत्र जागा…

जालना-Covid-19 महामारीने हळू -हळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे . कोरोनाच्या मागील दोन्ही लाटेमध्ये सुरक्षित असलेल्या जालन्याच्या मध्यवर्ती कारागृहातील सहाकैद्यांना सध्या covid-19 ची लागण झाले आहे.…

जालना- मध्य रेल्वे मधील ठाणे ते दिवा सेक्शन मध्ये पाच आणि सहा व्या लाईनचे काम करण्यासाठी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे.त्यामुळे दिनांक 22 आणि…

जालना-पोलीस स्टेशन सदर बाजार जालना अंतर्गत कादराबाद पोलीस चौकी  हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  परशुराम पवार यांना गोपनीय  माहिती मिळाली होती की लोधी मोहल्ला येथे काही लोक…

जालना-  महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे  यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा  जालना जिल्हा…

जालना- जुना जालना भागात गांधीचमन परिसरात पालेभाज्या आणि फळे विक्री करणाऱ्या भरत मुजमुले या 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. https://youtu.be/2TTRSLH-f2E आज पहाटे डबल जीन…

जालना- तालुक्यातील पुणेगाव येथे राहणाऱ्या 60 वर्षीय भाऊसाहेब चव्हाण या शेतकऱ्याचा त्याच्याच मुलाने शेतात “काटा” काढला . नेहमीप्रमाणे भाऊसाहेब चव्हाण हे शेतामध्ये झोपलेले असताना त्यांचा मोठा…

जालना- शहरातील उडपी हॉटेल परिसरात मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून  एका  जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर…

जालना- ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवार दि.27रोजी संध्याकाळी 6.00 वा. पाठक मंगल कार्यालय, मुक्तेश्वर मंदिर जवळ, जुना जालना येथे दीपावली  स्नेह मिलन आयोजित करण्यात आले आहे.पुणे येथील…

जालना- खरं तर सन्मान करण्यासाठी मुहूर्त किंवा कारण शोधायची गरज नसते, इच्छा असली तर कारण आपोआप समोर येते. आणि तसाच प्रकार जालनेकरांना अनुभवायला मिळाला, आणि सुखद…

जालना- सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत गेले आणि प्रत्येक गोष्टी मध्ये डिजिटल ही यंत्रणा कार्यरत होत गेली. मात्र काही ठिकाणं अशी होती की,…

अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी…

दिवाळी जवळ आली म्हणून मी आमच्या ह्यांना म्हणाले, अहो, मला यंदा दिवाळीला भारीतली साडी घ्यायचीय आणि एरवी साठी १-२ टॉप आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. त्यावर…

31 ऑगस्ट रोजी संपूर्ण जग मध्ये स्वामी श्रील प्रभुपाद यांची 125 वी जयंती साजरी झाली. अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी…

मनाचा स्वभाव असा आहे की त्याला कुठेच करमत नाही. ते माणसाला जराही शांतता मिळू देत नाही. आयुष्यभर धावाधाव करून, विविध सुखदुःखे भोगूनही हाती काहीच लागले नाही,…

भीती ‘ गर्दीत फारसे आता जात नाही मी  एकटेपणाची भीती वाटते रे… आजमावून झाले  भाव-बंध सारे  आपलेपणाची भीती वाटते रे… आता काय सांगु? अन्  सांगु  कुणाला  खरे…

अंतःकरणातील भाव भावनांचा उत्कट शब्दातीत अविष्कार उस्फूर्तपणे जेव्हा येतो तेव्हाच ‘कविता’ जन्म घेते. अशा निर्मितीच्या शब्दकळा जाणिव- नेणीवेच्या पातळीवर कवी अनुभवत असतो… कवी त्याची कविता आणि…