जालना जिल्हा 19/09/2021आमचे मागणे हे जनतेसाठी ;माजी मंत्री खोतकर जालना- राजकारणी माणसाचं मागणं हे स्वतःसाठी कधीही नसतं, ते जनतेसाठीच असतं !जनतेचे कल्याण व्हावं ,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं, हीच खरी अपेक्षा असते . सामान्य माणूस सुखी होऊ…