जालना- सरकारने आमदार ,खासदारांचा निधी थांबवावा, विकास कामे थांबवावीत आणि शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी. कुठलेही निकष  न लावता ही मदत केली तरच शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, तसेच सरकारचे लक्ष हे फक्त तिजोरी साफ करण्यावर आहे, कार्पोरेट क्षेत्रातील करोडोंचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि सरकारने हात वर केले आहेत. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. जालना तालुक्यातील  धारकल्याण, नाव्हा या भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया काँग्रेसचे जालना शहर प्रमुख शेख मेहमूद ,राम सावंत आदींची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version