जालना- नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या शेत जमिनींना ज्याप्रमाणे मोबदला देण्यात आला त्याचप्रमाणे आणि तोच भाव जालना- नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना देण्यात यावा. अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदनही दिले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172