जालना- 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे आणि या निमित्त तरी पक्ष भेद विसरून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं मत अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण मंत्री सत्तार यांच्या हस्ते आज झाले त्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे कोणतेही नेते पदाधिकारी उपस्थित नाहीत या संदर्भातील प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याचे वारे वाहत आहे या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाली की या विरोधकांनी सोडलेल्या पुड्या आहेत त्या गल्लीतल्या आहेत.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172