Author: edtv

जालना :गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाची संतत धार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळेवर पडलेल्या पावसाने नंतर मात्र दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकले. बळीराजा दुबार…

जालना :  कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात राहून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या ,तसेच स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या,आणि आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी व अन्य मार्गाने…

जालना- नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न असल्याशिवाय विकास होत नाही आणि संस्थाही टिकत नाही हे लक्षात आल्यामुळे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा निजामाने येथील कचेरी रोडवर असलेल्या बालाजी मंदिराची…

जलना -बदनापूर तालुक्यातील  सोमठाणा येथील शहीद जवान सुरेश कदम यांच्या स्मरणार्थ सोमठाणा येथे शहीद स्मारक उभारण्यात आले  आहे.त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.या निमित्त ग्राम पंचायत कार्यालय…

जालना -रुग्णांवर उपचार करून हतबल झाल्यानंतर डॉक्टर देखील शेवटच्या क्षणी देवावर विश्वास ठेवा असेच सांगतात. म्हणजेच तेदेखील देवावर विश्वास ठेवतात. मग आपण का नाही? असा प्रश्न…

जालना – जालना जिल्ह्यात 18 ऑगस्ट, 2021 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी…

जालना- जालन्यातील रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. वारंवार फाटक बंद राहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी चाकरमाने, दूध विक्रेते आणि कामगार वर्गाला याचा…

जालना- पेट्रोल डिझेल शंभर रुपयांच्या पुढे घेऊन सेंचुरी झाली  आता जन आशीर्वाद यात्रा काढून दुसरी सेंचुरी करण्यासाठी जनतेला तयार करणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेस कमिटीचे…

जालना-धर्म संस्थाच बंद केल्या मग असे प्रकोप तर येतच राहणार! अठरा महिन्यांमध्ये संस्कार करण्याची ठिकाणे सरकारने बंद केल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आणि covid-19 चे प्रमाण…

मंठा- आकणी ता.मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत (ता.16) सोमवार रोजी विशेष महिला ग्राम सभा घेण्यात आली. या सभेमध्ये गावामध्ये दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला .सभेच्या अध्यक्षस्थानी…

जालना-डॉक्टर आणि स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आपण आज  जिवंत आहोत भारत माता आपली माता आहे ,आपला देश आहे हे म्हणण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्यावर कृपा केली. स्वातंत्र्यसैनिक एक आणि डॉक्टर…

 जालना -श्रीराम वनवासात असताना जालना तालुक्यातील नेर- सेवली भागामध्ये असलेल्या डोंगर रांगांवर शेती करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळी नांगराची फळा जमिनीमध्ये अडकून राहिली .त्यामुळे अर्धवट शेती…

जालना -जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. https://youtu.be/TkoxEafAuf8 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार…

जालना .श्रीराम जेंव्हा वनवासाला निघाले तेंव्हा जालना तालुक्यातील डोंगररांगांमध्ये असलेल्या सेवली -नेर या भागातून ते जात होते. आणि  त्रेतायुगात म्हणजे सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ते काही…

 जालना-भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी प्रत्येकांमध्ये देशभक्ती हि ओतप्रेत भरून वाहत होती. यावेळी प्रत्येकाने देशासाठी काहीना काही संकल्प केले होते. https://youtu.be/mBal9jpnjfM असाच एक संकल्प स्वातंत्र्य सैनिक ताराचंद…

जालना-गोव्याकडे आगेकूच करत असताना लोक फक्त नमस्कार करायचे, मात्र मदत कोणीही करत नव्हते ,लोकांची इच्छा असतानाही मदत करता येत नाही असे ते आवर्जून सांगत होते.…

   जालना- …ते घरातून न सांगताच निघून गेले. त्यामुळे पाच दिवस उपास झाले, मात्र लहान मूल असल्यामुळे शेवटी घरच्यांपुढे माझे काहीच चालले नाही. म्हणून श्रावणात केलेला…

जालना-आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. या वर्षी आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. मात्र एवढी वर्षे झाली असली तरी स्वातंत्र्य लढ्यासाठी…

जालना-स्वा. सै. म. शब्बीर म.अली हे मूळचे आंध्रप्रदेशातील जहिराबाद या गावचे. मात्र गोवा मुक्तीसंग्रामच्या वेळी घरदार सोडले. मित्रांसमवेत त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. जवळपास 8…

जालना -शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर नवग्रह मंदिर आहे .नवीन जालन्यातून जुना जालन्यात प्रवेश करत असताना फुलाच्या बाजुलाच नवग्रह मंदिराची कमान आहे. https://youtu.be/Bg_P-W8j7Lc खरेतर सर्वांनाच ही…