Browsing: घटस्थापना

जालना- “खरंतर लवकर लग्न करायचं नव्हतं परंतु घरची परिस्थिती आणि आईने लग्नासाठी लावलेला सपाटा, यामुळे लवकर लग्न करावं लागलं. राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असतानाच एका सहकारी…

जालना- “आयुष्याचा प्रवास खूप छान आहे, आमदाराची बायको म्हणून डोक्यात हवा घुसू दिली नाही, एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची सासू म्हणून देखील अभिमान आहे, वारकऱ्याचे कुटुंब असल्यामुळे सासऱ्यांकडून…

जालना- हिंदूंच्या प्रत्येक सणाची काहीतरी वेगळी परंपरा आहे, वेगळ्या प्रदेशात ती वेगळ्या नावाने ओळखली जाते एवढेच! महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दांडिया, गोंधळ, जागरण,सोंगट्या, असे खेळ खेळले…

जालना- उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दहा वर्षांपूर्वी भेट कार्ड( व्हिजिटिंग कार्ड ) छापल्यानंतर मला नावं ठेवणारी लोकं आज आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! हे केवळ त्यांच्याकडे दुर्लक्ष…

जालना- नोकरी- परिवार, कोर्टकचेऱ्या अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढताना ताण-तणाव येतोच, आपण कोलमडून पडतो, अशावेळी वडिलांनी दिलेले संस्कार कामाला येतात. अध्यात्मिक स्वरूपाचे केलेले हे संस्कार महत्त्वाचे आहेत.…

जालना- शालेय शिक्षणाला अध्यात्माची जोड द्यावी जेणेकरून अध्यात्माची अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या विकासाच्या वाटेमध्ये बाधा येणार नाही असे मत ह.भ.प. कोमल तेलगड…

जळगाव सपकाळ-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी घटस्थापनेने  उत्सवाला सुरुवात झाली. संस्थांनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला…

जालना – “पोलिसांच्या वर्दी एवढी पॉवर सामान्य नोकरीत नाही , घरी शैक्षणिक वातावरण असताना देखील मामाचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी आहे आणि त्याचा रुबाब पाहून …

जालना- आताच्या परिस्थितीमध्ये नवीन विवाह झालेल्या विवाहितांमध्ये संयम कमी झाला आहे आणि अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलली आहे. किरकोळ कारणामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे.…

जालना- आता बऱ्यापैकी शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आई वडील शिकवत आहेत मुलींनी शिकून घ्यावे. मजा करायला आयुष्य पडले आहे. त्यामुळे नवरा अब्जोपती असला तरी स्वतःच्या…

जालना-“बायको मी नवसाची”आणि मलाही हवा असणारा काळा सावळा पती मिळाला” अशी दिलखुलास कबुली दिली आहे 1984 ला विवाह झालेल्या आणि 1989 जुना जालना महिला मंडळ मंडळाच्या…

जालना(दिलीप पोहनेरकर) -सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन करण्याची जादू फक्त महिलांकडेच आहे. त्यामुळे पुरुषांनी महिलांचं स्थान मान्य करावे, फक्त देवी म्हणूनच पाहू नये तसे पाहिले तर वाटेल की…

जालना-(दिलीप पोहनेरकर)”दहावी बोर्डाची परीक्षा पास व्हावी म्हणून देवीचे व्रत केले आणि या व्रताच्या दरम्यान मी आईला खूप त्रास दिला. आई वैतागली आणि मला खनकावले, ती म्हणाली”…

जालना- नवरात्रोत्सवाला उद्या रविवार दिनांक 15 पासून प्रारंभ होत आहे .जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी संस्थांच्या घटस्थापनेलाही प्रारंभ होत आहे .त्यानिमित्त…