जालना- गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले “नियोजन भवन “म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत अखेर पूर्णत्वास गेली आहे . काल दिनांक 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ…
जालना- कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे .जीवनावश्यक साहित्यामध्ये इतर साहित्य जरी उपलब्ध असले तरी वीज बंद असल्यामुळे धान्याचे पीठ दळायचे…