जालना- “आम्हाला हेच शिक्षक पाहिजेत” असे म्हणत भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव शाळेच्या विद्यार्थिनी जालना जिल्हा परिषदेमध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासमोर रडल्या, एवढेच नव्हे…
जालना- ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात झाली.…