Browsing: jes collage

परतूर-जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा भाच्याने केलेल्या हाणामारीमध्ये चुलतीचा खून झाल्याची घटना आज दिनांक 20 रोजी सकाळी परतूर जवळील आंबा येथे घडली. परतूर तालुक्यातील आंबा येथे सुखदेव…

जालना -“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. “मुख्यमंत्री आपल्या दारी” येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी…

जालना- आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा(ABHA). शासनाच्या या नवीन आरोग्य प्रणालीमुळे आता प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वारंवार आपल्याला कागदपत्र साठवण्याची…

नवी दिल्ली- पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषद, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायत (ता.बदनापूर) आणि भारतीय जैन…

जालना- दुचाकी वरून प्रवास करत असताना केवळ शिरस्त्रान म्हणजेच हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या अपघातात सन 2022 -23 मध्ये तब्बल 7700 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे.…

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात रस्त्यावर लूटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल ही जप्त केले आहे.…

जालना मित्रासोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल दिनांक 15 रोजी सायंकाळी घडली जालना तालुक्यातील वाघरुळ येथे घडली. वाघरूळ येथे बांधकाम करणारे…

जालना -औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर केलेले अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने आज पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कासित केले आहे. https://youtu.be/5AVIexSvUmk गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय च्या ताब्यात…

जालना- बाजारामध्ये कोणा एकाची मक्तेदारी होऊ नये म्हणून विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा कायम ठेवण्याची जबाबदारी ही केंद्रीय स्पर्धा आयोगाची( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ,CCI)आहे .अशी माहिती कॉम्पिटिशन…

जालना- येथील जे.ई. एस. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रज्ञा देशमुख या सन १९८१ ते १९८५ दरम्यान या महाविद्यालयात बी. ए. मध्ये शिक्षण घेत होत्या, आणि त्या नंतर…

जालना- 10 ते 12 चौरस फुटाच्या दोन छोट्या खोल्या, त्यामध्ये 11 जणांचा परिवार. अशा परिस्थिती वर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिर्डी जि.अहमदनगर येथे नुकत्याच…

 औरंगाबाद-राज्यातील अधिकाधिक  विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना…

 जालना- जे.ई. एस महाविद्यालयात आज  मंगळवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. https://youtu.be/9wiBtU9e5aY या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव श्रीनिवास भक्कड…

नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी…

जालना- भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व देश हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान…