Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » गोव्याकडे कूच करतांना लोक मदत न करता फक्त नमस्कार करत होते,fighter
    Breaking News

    गोव्याकडे कूच करतांना लोक मदत न करता फक्त नमस्कार करत होते,fighter

    edtvBy edtvAugust 14, 2021Updated:October 2, 2021No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

     

    जालना-गोव्याकडे आगेकूच करत असताना लोक फक्त नमस्कार करायचे, मात्र मदत कोणीही करत नव्हते ,लोकांची इच्छा असतानाही मदत करता येत नाही असे ते आवर्जून सांगत होते. या आठवणी आहेत गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक सुखलाल फत्तेचंद कुंकूलोळ(जैन) यांच्या.

    सन-1955 साली गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी गोव्यात जाऊन तेथील तत्कालीन पोलिस प्रशासनाला “गोवा हमारे हिंदुस्तान का है । नही किसी के बाप का ।”असे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्यसैनिक सुखलाल कुंकूलोळ हे आजही तितक्याच जोशाने घोषणा देतात. त्यांच्या या घोषणेने आजही रक्त सळसळ करतं.7 नोव्हेंबर 1936 साली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गडलिंब या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ते केवळ 11 वर्षाचे होते. मात्र तरीही त्यांनी त्या वेळी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. 1957 साली पंतप्रधान इंदिरा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली. हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात.यानंतर त्यांनी पुढे काँग्रेस सेवादल मध्ये प्रवेश घेतला. त्यांच्याकडे त्यावेळी मराठवाडा संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. लढ्याच्या वेळी गोव्यामध्ये गेल्यावर सीमेवरच त्यांना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर लाठी हल्ले केले मात्र ते मागे हटले नाहीत.गोवा मुक्तिसंग्रामानंतर ते जालना येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यांनी गुळाचा व्यापार सुरू केला. तसेच सामाजिक कार्याची आवड असल्याने या कार्यातही ते अग्रेसर होते. जालन्यातील काँग्रेस भवन उभारणीमध्ये स्वर्गीय किशनसेठ गोरंट्याल, डॉ. शंकरराव राख, बाळासाहेब पवार यांच्यासोबत यांच्यासोबत त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र आता स्वातंत्र्यसैनिकांना म्हणावा तसा योग्य सन्मान दिला जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

    सविस्तर बातम्या पहा edtv jalna aap आणि www. edtv jalna या वेबसाईटवर.

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    freemdom faiter jalna sukhlal kunkulol
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article…ते पंधरा दिवसानंतर परतले ते अंगावर जखमा घेऊनच,fighter
    Next Article खादी वापरण्याचा दृढनिश्चय करणारे स्वातंत्र्यसैनिक ताराचंद भंडारी,fighter
    edtv

    Related Posts

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    July 1, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    June 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,061 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025909 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025804 Views
    Don't Miss
    Breaking News July 1, 2025

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    जालना- https://youtu.be/Oypqas1EimE?si=3910mOIlPf-vNMdG

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.