Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पुजाऱ्यासोबत वाद नको म्हणून भाविकांच्या हातांनीच आरतीshradhasthan
    shradhasthan

    पुजाऱ्यासोबत वाद नको म्हणून भाविकांच्या हातांनीच आरतीshradhasthan

    edtvBy edtvAugust 23, 2021Updated:October 2, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

     

    जालना- शासनाने आदेश दिल्यामुळे बंद असणारी मंदिरे आणि भाविकांची संपत जाणारी सहनशीलता या दोन्ही प्रकारामुळे पुजारी अडचणीत येत आहेत.

    भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये वाद होत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी भाविकांच्या हातानेच आरती करण्याचा निर्णय रेणुका माता संस्थान सोमठाणा यांनी घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात या वादाला आळा बसला आहे.

    सकाळ दुपार संध्याकाळ अशा तिन्ही वेळी या मंदिरात आरती होते. जालना औरंगाबाद रस्त्यावर बदनापूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हे रेणुका मातेचे संस्थान आहे. पायथ्याशी भव्य तलाव आणि डोंगरावर हिरवळीत नटलेलं हे ठिकाण आहे. देवीच्या डोंगराच्या पाठीमागून समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे त्यामुळे दर्शना सोबतच भाविक पर्यटनासाठी देखील इथे येतात.

    सहाजिकच दुरून आल्यानंतर जर देवीचे दर्शन होत नसेल तर भाविकांची सहनशीलता ही संपत आहे. पुजाऱ्यांसोबत सोबत वाद वाढायला सुरुवात झाली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जयस्वाल यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त आरतीच्या वेळीच मंदिर उघडून भाविकांच्या हस्ते आरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित वेळेत हे मंदिर बंदच असते. त्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागते. त्यासोबत दिवसभर भाविक आणि पुजाऱ्यामध्ये वाद होऊ नये म्हणून मंदिराचे उपाध्यक्ष बाबुराव कोल्हे हे देखील दिवसभर येथेच असतात. मंदिराचे मुख्य उत्पन्न म्हणजे नवरात्रामध्ये इथे भरणारी जत्रा .गेल्या दोन वर्षांपासून ही जत्रा भरली नाही त्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

    परिसर भव्यदिव्य असल्यामुळे साफसफाई आणि रखवालीचाही मोठा प्रश्न आहे. याला एक कायमस्वरूपी उत्पन्न म्हणून संस्थानच्यावतीने परिसरात सभागृह आणि बगीच्या देखील केलेला आहे मात्र सध्या कोविड काळामुळे बगीचा करून भाविकांना त्याचा उपयोग होत नाही तर सभागृहात धार्मिक आणि अन्य कोणतेच कार्यक्रम होत नसल्यामुळे त्याचेही उत्पन्न बुडाले आहे. मंदिराच्या बाहेर फूल प्रसादाचे दुकान नसल्यामुळे त्यामधून देखील काहीच उत्पन्न मिळत. नाही पर्यायाने हा खर्च चालवायचा कसा? हा मोठा प्रश्न मंदिर व्यवस्थापनावर आहे.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
    www. edtvjalna.com
    दिलीप पोहनेरकर,9422219172

     

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    badnapur renukadevi renukamata somthana devi shradhasthan
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleश्रद्धास्थाने लवकर उघडली तर कोरोना लवकर जाईलshradhasthan
    Next Article अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक जाण्याचा धोका
    edtv

    Related Posts

    शेतकऱ्यांचे पिक विम्यासाठी सरकार दरबारी लोटांगण

    September 21, 2022

    हृदयाचा थरकाप उडविणारी बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱ्याची ही दृश्य

    September 11, 2022

    शिक्षणामुळे सर्व समस्यांवर मात करता येते- डॉ. पल्लवी अंभोरे

    October 12, 2021

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,058 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025908 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025804 Views
    Don't Miss
    Breaking News July 1, 2025

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    जालना- https://youtu.be/Oypqas1EimE?si=3910mOIlPf-vNMdG

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.