जालना- भारतात चारी वेदांत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद या चारही वेदांचा एकत्रित असलेलं एक मंदिर जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात आहे ते म्हणजे श्री चतुर्वेदेश्वर…
जालना- प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागते आणि त्यासाठी कोणीतरी निमित्त मात्र ठरतं! असंच एक व्यक्तिमत्व वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य रामदास आचार्य महाराज यांच्यासाठी ठरलं…