जालना- जगामध्ये फक्त भारताचाच विषय इतिहास लिहिला गेला आहे. त्याची काय कारणे आहेत यासह इतरही भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची कशी सांगड घातली गेली आहे. याविषयीची…
जालना- समृद्ध वारसा असलेल्या भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्र यांची एकत्रित सांगड घालणारा “बौद्धिक सुसंवाद” या विषयावर जालन्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.…