जालना- खरंतर मराठवाड्याला आजही इतर विभाग तुच्छतेने पाहतात .दारिद्र्य, मागासलेपण, असा हा मराठवाडा आहे. असं त्यांचं मत आहे. परंतु हे खोटं ठरवणारे देखील याच मराठवाड्याच्या मातीत…
पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात…
जालना-आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता…