जालना- स्वर्गात काय आहे माहित नाही, परंतु भू वैकुंठावर डोळ्याचे पारणे फेडायचे असेल, स्वर्गामध्ये काय असेल याचा अंदाज लावायचा असेल ,टाळ मृदंगाच्या आवाजाने कान तृप्त करायचे…
जालना – शेगावीचे राणा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वारी केल्यानंतर परतीच्या प्रवासात आहे . दिनांक 12 ते 14 हे तीन दिवस ती जालना जिल्ह्यातून…