जालना- ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात झाली.…
जालना- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य व संचालनालय मुंबई, जिल्हा प्रशासन जालना यांच्या समन्वयातून दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन जालना…