जालना- कुंडलिका- सीना नदीच्या पुनर्जीवनानंतर घनवन प्रकल्पाकडे वळालेले जालनेकर आता चांगले चर्चेत यायला लागले आहेत. पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग…
जालना -पंधरा वर्षांपूर्वी जालना ओस पडायची वेळ आली होती ,सर्वअधिकारी जाणे-येणे करीत होते, उद्योजक औरंगाबादला राहत होते, जालन्याला “खड्डेमय जालना” असं म्हणून हिणवत होते. मात्र आता…
जालना -जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भूषणावह आणि प्रेरणादायी ठरत असलेल्या पारसी टेकडी येथील घनवन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन, उद्योजक रमेश भाई पटेल यांच्या हस्ते आज करण्यात आले.…